-
पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीं तर 157 ग्रामपंचायतींच्या रिक्त 233 जागांवर पोटनिवडणूकांचे बिगुल

पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींसह राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी तसेच 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 157 ग्रामपंचायचतींच्या रिक्त 233 जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा केली जात असताना राज्यातील किमान ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करून राजकीय पक्षांना…
-

राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे आक्रमक नेते अजितदादा पवार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले आहेत. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत त्यांनी सद्दस्थितीत दुसऱ्या ‘ उपमुख्यमंत्री ‘ पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचं जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. इतकंच नाहीतर अजितदादांनी पक्षासह चिन्हावर आपला दावा…
-
बहूप्रतिक्षित निवडणुक निकालामुळे कर-नाटकात भाजपचा निकाल लागला…

कर्नाटकच्या सुज्ञ मतदारांनी मे 2023 च्या विधानसभा निवडणुकीत दोन मूलभूत मुद्द्यांवर निर्णायकपणे मतदान केले: भाजप सरकारचा बेलगाम महा-भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेषाचे राजकारण. याशिवाय 40% कमिशनच्या इंधनाशिवाय लोकल इंजिन हलणार नाही तेव्हा ‘डबल इंजिन सरकार’ला काहीच अर्थ नाही. वाढती बेरोजगारी, महागाई आणि भाजपची शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणे यासारख्या इतर गंभीर समस्याही समोर आल्या आहेत ज्यामुळे लोकांनी…
-
गुजरात निवडणूक आकडेवारी विश्लेषण
2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर झाले आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) तिसऱ्या क्रमांकावर असला तरी, त्याच्याकडे उत्सव साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. 12.92 टक्के मतांसह 182 पैकी पाच जागा जिंकून, AAP ने राज्यात एक मजबूत तिसरी आघाडी म्हणून प्रवेश केला आहे आणि त्याच्या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यास…
-
ग्रामपंचायत निवडणूक निकाल :मोठा पक्ष कोणता? कुणाचा दावा किती खरा ?

काल महाराष्ट्रातील २७१ ग्रामपंचयातीचे निकाल जाहीर झाले. नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नंबर एकचा पक्ष ठरला आहेअशी प्रतिक्रिया भाजपचे नेत्यांनी दिली आहे. नेहमीप्रमाणे दिलेल्या भाजपा नेत्यांच्या या दाव्यातील खऱ्या वस्तुस्थितीवर भाष्य करणे गरजेचे वाटते. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर लढत नसले तरी सर्व माध्यमांमध्ये मात्र कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, असं भव्य…
-
विशेष महागाई भत्ता सह किमान वेतन परीपत्रक १ जुलै २०२२-३१ डिसेंबर २०२२

आस्थापना अधिनियम 1948 अतंर्गत अस्थापनातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन अधिनियम 1948 लागू आहे .यामध्ये किमान वेतन संज्ञेत कर्मचाऱ्यांना मिळणारा मूळ वेतन व रोजगाराकरीता विहीत केलेले विशेष भत्ते यांचा समावेश करण्यात येतो .कामगारांना विशेष भत्ता अदा करणेबाबत राज्य शासनाकडुन दर सहा महीन्याला परिपत्रक जाहीर करण्यात येतो .कामगारांना दि.01 जुलै 2022 ते 31 डिसंबर या कालावधी करीताचे सविस्तर…
-
शिंदे-फडणविसांनी गट-गणांची संख्या घटवली;पुन्हा बदलले निवडणुकीचे गणित.

शिंदे आणि फडणवीस सरकारने जिल्हा परिषदांमधील सदस्यसंख्या घटविण्याचा निर्णय आज घेतला. त्यामुळे पूर्ण तयारी झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कदाचित आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी सरकारने गट आणि गणांची संख्या वाढवली होती. ती पुन्हा २०१७ प्रमाणेच होणार आहे. काय होणार परिणाम ? जिल्हा परिषद, पंचायत समित्या यांचे मतदारसंघ निश्चित होऊन आरक्षणही…
-
शिंदे -फडणवीस सरकारच्या निर्णयाचा अनेक इच्छुक उमेदवारांना फटका.

आता नव्या निर्णयानुसार प्रभाग रचनेत लक्षणीय बदल होणार असून त्याचा सरळसरळ फटका नव्याने समाविष्ट २३ गावातून महानगरपालिकेत दाखल होण्याची स्वप्न पहाणाऱ्या इच्छूक उमेदवारांना बसणार आहे. राह्य शासन निर्णय दिनांक ०३/०८/२०२२ शिंदे गट – फडणवीस राज्य सरकारने २०१७ प्रमाणे चार सदस्यांच्या प्रभागात निवडणूक घेण्यास २०११ च्या लोकसंख्येच्या नकाशात २०२२ च्या महानगरपालिका निवडणूक घेण्याचा निर्णय दिनांक ३…
-
महापालिका निवडणुक पुन्हा जुन्या प्रभागनुसार

२०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा आदेश. काय होणार परिणाम१. प्रभागरचना बदलणार२. ४ सदस्यीय प्रभाग३. आरक्षण बदलणार?४. निवडणूक लांबणीवर पडणार५. प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार६. काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यापुढे आव्हान७. प्रशासकांची मुदत वाढणार? मंत्रिमंडळाचा निर्णय,,, मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय…
-
पुणे मनपा आरक्षण सोडतीत नव्यांची निराशा, दिग्गजांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाची सोडत आज पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी १७३ जागांच्या ओबीसी प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. १७३ पैकी ४६ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. पूर्वी जाहीर केलेल्या महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्यात आली त्यामुळे बहुतांश आरक्षणात बदल झाले आहेत. २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी ३ पैकी २ जागा या महीलांसाठी राखीव…
