Category: Uncategorized
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणीला २२.०७.२०१७ पर्यंत मुदतवाढ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर गटामधून सिनेट सदस्य या पदासाठी निवडणूक येत्या काही दिवसात होणार आहे. यासाठी पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोदणी दिनांक १२ जुन २०१७ पासून सुरु झाली आहे. मतदार यादीमध्ये नाव नोदणी करण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०१७ हि आहे. ज्या व्यक्ती कडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी (डिग्री) प्रमाणपत्र आहेत अशीच व्यक्ती मतदान…
-
शिवसेनेची पक्षबांधणी, कडवट शिवसैनिक व अमित शाह
🏹 शिवसेनाप्रमुख वंदनीय मा.बाळासाहेब यांनी स्थापन केलेल्या व विशेषतः मुंबईतील शिवसेनेचा भाजपा राष्ट्ररीय अध्यक्ष अमित शहाने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे हे वरील हालचालीवरून दिसून येते. अभ्यासाअंती शहांना असे आढळून आले की शिवसेनाप्रमुखांनी भक्कम पक्षसंघटना बांधणी वेगळी व लोकप्रतिनिधीचें कार्य वेगळे अशी रचना केली होती. या बांधणीमुळेच सन 2007 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेबांनी अंदाजे 70…
-
शिवविद्या प्रबोधिनी संचलित-हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे IAS Academy
*शिवविद्या प्रबोधिनी संचलित*—– हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे IAS Academy*🚩 शासनाच्या स्पर्धा परिक्षा (MPSC/UPSC) उतीर्ण होऊन *जास्तीत जास्त मराठी मुलं अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विविध शासकिय अधिकारी पदावर नियुक्त व्हावीत या उदात्त हेतूने वरील संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रभरात सराव प्रवेश परिक्षा घेऊन त्या परिक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या १००० होतकरु विद्यार्थ्यांना, एक वर्षाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.* अर्ज…
-
रालोआतील भाजपाचा राष्ट्रपती उमेदवारपदी रामनाथ कोविंद
रालोआ आघाडीच्या घटक पक्षाशी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी चर्चेचे नाटक वठवत भाजपाने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करत एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. घटकपक्षातील सर्वात जुना सहकारी पक्ष शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी सुचविलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत व कृषीतज्ञ एम.एस.स्वामीनाथन ही नावे भाजपा स्विकारणार नाही याचा अंदाज होताच कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…
-
*आयटीतील कर्मचाऱ्यांनो संघटीत व्हा*
सन २०१७ मध्ये ऑटोमेशन, बदलेले व्हिसा नियम आणि नवीन टेक्नॉलॉजी हे घटक भारतातील आयटी कंपन्यांच्याच्या वाढीत अडथळा ठरू लागले आहेत. देशात एकेकाळी ३५-४०% वेगाने वाढणारा आयटी उद्योग आता फक्त ७-८% वाढत आहे. अमेरिका,ब्रिटन व अन्य काही देशांमध्ये आऊटसोर्सिगच्या (अन्य देशांतील कंपन्यांकडून वा कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याविरोधात) वातावरण तापले आहे. परिणामी भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला…
-
मोदी सरकारची कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधी (PF-Provident Fund) “कॉन्ट्रिब्यूशन” ला कात्री
भांडवलदारांनी हजारो कोटींची गुंतवणुक करून केंद्रात भाजप सरकारला स्थापित करून तीन वर्ष होत आली आहेत. आता भांडवलदारांना त्याचा परतावा देण्याची वेळ आली आहे. ‘मोदी सरकार’ची जवळपास तीन वर्षाची सत्ता कामगार वर्गासाठी एक मोठे संकटच ठरले आहे. सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांतच भाजप सरकारने केंद्र सरकार मध्ये रालोआतील घटक पक्षांना (शिवसेना व इतर पक्षांना) विश्वासात न घेता…
-
मोदी सरकारचे नोटबंदीचे मुळ उद्दिष्ट खरंच फसले का?
नोटाबंदीसाठी उपलब्ध पार्श्वभूमी:- जगात सन २००८ मध्ये जेव्हा बँका व इतर वित्त संस्था कोसळायला लागल्या तेव्हा लोकांनी बँकांमधून रकमा काढून घरात रोख पैसे साठवायला सुरवात केली. अर्थतज्ञांच्या अभ्यासांती असे आढळले की अनेक देशांमध्ये चलनातील रोख रकमेचे प्रमाण वाढले. परंतु लोकांचा जर बँक व्यवस्थेवरचा विश्वास उडाला तर ते बँकेतून त्यांचे पैसे काढून घ्यायला लागतात, आणि त्यामुळे…
-
आयटी सचिवांची गाजराची शेती. आयटीतील कर्मचाऱ्यांनो संघटीत व्हा
सन २०१७ मध्ये ऑटोमेशन, बदलेले व्हिसा नियम आणि नवीन टेक्नॉलॉजी हे घटक भारतातील आयटी कंपन्यांच्याच्या वाढीत अडथळा ठरू लागले आहेत. देशात एकेकाळी ३५-४०% वेगाने वाढणारा आयटी उद्योग आता फक्त ७-८% वाढत आहे. अमेरिका,ब्रिटन व अन्य काही देशांमध्ये आऊटसोर्सिगच्या (अन्य देशांतील कंपन्यांकडून वा कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याविरोधात) वातावरण तापले आहे. परिणामी भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला असून…
-
भारतीय बीपीओ/बीपीएम (BPO/BPM) क्षेत्रापुढील भविष्यातील धोक्यासंदर्भात दैनिक महाराष्ट्र टाईम्स दिनांक १६/५/२०१७ मध्ये छापलेला माझा लेख.
भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान (आय.टी) उद्योग क्षेत्रात घडलेल्या क्रांतीने मोलाची कामगिरी बजावली आहे. याच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भविष्यात अडसर निर्माण करणारा “अमेरिकी कॉल सेंटर व ग्राहक संरक्षण’ (US Call Center and Consumer Protection Act) हा द्विपक्षीय कायदा अमेरिकेत प्रतीनिधी सभागृहात पारित होण्यासाठी येऊ घातला आहे. या कायद्यामुळे अमेरिकी कंपन्यांना भारतातील कॉल सेंटर (BPO)…
-
आयटीतील कर्मचाऱ्यांनो संघटीत व्हा
सन २०१७ मध्ये ऑटोमेशन, बदलेले व्हिसा नियम आणि नवीन टेक्नॉलॉजी हे घटक भारतातील आयटी कंपन्यांच्याच्या वाढीत अडथळा ठरू लागले आहेत. देशात एकेकाळी ३५-४०% वेगाने वाढणारा आयटी उद्योग आता फक्त ७-८% वाढत आहे. अमेरिका,ब्रिटन व अन्य काही देशांमध्ये आऊटसोर्सिगच्या (अन्य देशांतील कंपन्यांकडून वा कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याविरोधात) वातावरण तापले आहे. परिणामी भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम झाला…
